Reality Marathi Quotes On Life
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते

वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो
प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात ती निर्माण होऊ देऊ नका
जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख शांती हरवून बसतो
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते
माणसानं राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं
दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा
Life Status In Marathi
जीवनातला अंध कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती
अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात
Marathi Status On Life
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात
शरीर पाण्यामुळे मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो
विचार कराण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या
अज्ञानाची फळे नश्वर असतात ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात
इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते
झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात
आवड असली की सवड आपोआप मिळते
जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या
Reality Marathi Quotes On Life
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात
प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही
कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मानाचे गरीब जीवन चांगले
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही
हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते
जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार
अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही
Quotes On Life In Marathi
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते
जीवन जगण्याची कला हीच.सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे
जग नेहमी म्हणते चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगले शोधा व वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही
जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करीत बसतो
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच
आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय
जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस
Status In Marathi On Life
कर्तव्य कर्ज उपकार या ती गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नये
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळकाढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे जे आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर आपण चांगले आहोत म्हणून
गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते
कधी कधी संकटे आली की २ पावले मागे सरकनेच हिताचे असते वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी
जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो
किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते आपल्यावरूनच विचार करावा समोरच्यालाही मन असते
Marathi Quotes On Life
प्रेमाने जोडलेली चार माणसे आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते
माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक कोडे आहे सोडवाल तितके थोडे आहे
कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अगदी छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा
रात्र नाही स्वप्नं बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधरण्याची संधी देते
ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायचे असते नाही तर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते कारण प्रेमानेच जग जिंकता येते
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात
Thoughts On Life In Marathi
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात
कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते
इच्छा किती विचित्र गोष्ट आहे पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही
किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावं ते हासून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहित नसते
जगाला काय आवडते ते करू नका तुम्हाला जे वाटते ते करा कदाचित उद्या तुमचे वाटणे जगाची आवड बनेल
प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतीलही पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो
विश्वास एखाद्यावर इतका करा की तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील
छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसतं असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामं असतं हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात पण न मिळणाऱ्या गोष्टीच माणसाला का हव्या असतात
या जगात कुणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही आपली वागणूक आपला दृष्टीकोन आणि आपली नाती यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू
Good Thoughts In Marathi On Life
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या
जीवन चहा बनवण्यासारखे आहे.अहंकाराला उकळू द्या चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या दुखणं विरघळून जाऊ द्या चुकांना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा चुकलं तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा
Quotes On Life Marathi
आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात.तो कधीही एकटा नसतो
Marathi Quotes On Life Text
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही
माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी गोष्टी आपोआप घडत जातात
Reality Quotes In Marathi
विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं
जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआपच बदलून जाईल
दुनिया कायम तेच लोक बदलतात जे ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या लायकीचा समजत नाही
Reality Life Quotes In Marathi
जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या
जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की दोन पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील
जिंदगी तशी नाह जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता
Marathi Quotes On Life With Images
जीवनात कधी नाराज नको व्हां काय माहित तुमच्यासारखा जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल
जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले
माणूस जी चुकी करून शिकतो तो आणखी कुठल्याच पद्धतीने नाही शिकू शकतं
Happy Life Quotes Marathi
आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा
हिऱ्याची ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात
लहानपणाच दुखणं पण खूप चांगलं वाटायचं ज्याने आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची
Sad Life Quotes In Marathi
मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे पहिली जे आवडतं त्याला मिळवा किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा
जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला
आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले आता कळले आनंदी तर ते होते जे आनंद वाटत होते
जीवनावर मराठी स्टेटस
जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते पण जर का तुम्ही गरीब मरतात तर ते तुमचीच चूक असते
जीवनात कोणाला हरवणे खूप सोपे मात्र जीवनात कोणासाठी हारुन जाणे महाकठीण
तुमच्या इच्छांना थोड कमी करून बघा तुम्हाला आनंदाचा भंडार दिसून यईल
मराठी स्टेटस आयुष्य
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो
हे आवश्यक नाही की जीवनात प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या
माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो पण माणुसकी काही-काही घरातच जन्म घेते
जीवनावर मराठी सुविचार
दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो
जर तुम्हाला सूर्य सारखे चमकायचं असेल तर अगोदर सुर्यासारखे तापायला शिका
आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल
बेस्ट मराठी जीवन स्टेटस
जीभ तर सगळ्यांच्या तोंडात असते पण यशस्वी तर तेच होतात जे तिला सांभाळू शकतात
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका